महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत अनुज्ञेय कामे

विभागप्रमुख

No data found

योजनेचा उद्देश :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,ही केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेत, ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातील काही दिवस (सुरुवातीला 100 दिवस) कामाची हमी दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम देणे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा देणे आहे. 

 वैयक्तिक स्वरुपाची कामे – 

  1. प्रधानमंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचे अकुशल काम 
  2. फळबाग लागवड 
  3. वृक्षलागवड 
  4. सिंचन विहीर 
  5. शेततळे 
  6. शोषखड्डे 
  7. कंपोस्ट खत/नाडेफ खत/गांडूळ खत टाकी 
  8. गुरांचा/ शेळीचा गोठा 
  9. कुक्कुटपालन शेड 

  1. सार्वजनिक वृक्षलागवड (पडीक जमिनीवर /रस्ता दुतर्फा /किनारपट्टी लगत /बांधावर इ.) 
  2. सार्वजनिक सिंचन विहीर

 3.तलाव दुरुस्ती व नूतनीकरण 

  1. रस्ते 
  2. शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम