जिल्हा जलसंधारण विभाग

महाराष्ट्र शासन  पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांक :जजमि२०१९/प्र.क.१३८/पापु-१०(०७) दि. ०४ सप्टेंबर, २०२० या शासन निर्णयानुसार सन २००९ -१० पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरु असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करुन, पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत हर घर नल से जल  (FHTC-Functional Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे. सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्द‍िष्ट आहे.

         या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुध्द व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे हे उद्द‍िष्ट आहे. यात फक्त योजना पुर्ण करणे एवढाच उद्देश नसुन कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा आहे. केद्र शासनाच्या कार्यरत मार्गदर्शक सुचनांनुसार जल जीवन मिशनची राज्यात अंमलबजावणी करणेआणि मिशन अधिकाधिक परिणामकारक करणे.

१) जलजीवनमिशनअंतर्गतराज्यातीलग्रामीणभागातीलप्रत्येककुटुंबालापिण्याच्यापाण्याचीसुरक्षा (Drinking water security) देण्यासाठीप्रत्येकघरातकार्यात्मकनळजोडणीव्दारेपिण्याच्यापाण्याचापुरवठाकरण्यातयेणारआहे. पिण्याच्यापाण्याचीगुणवत्ताहीकिमानभारतीयदर्जा- BIS : १०५०० अशीअसावीअसेअपेक्षितकेलेआहे.

२) राज्यातीलप्रत्येकघरालाकार्यात्मकघरगुतीनळजोडणीव्दारे (Fuctional Household Tap Connections) पाणीपुरवठाकरण्यासाठीबेसलाईनसर्वेक्षणकरुनपुढील ४ वर्षाचेनियोजनकरण्यातयावे.

 

३) जलजीवनमिशनअंतर्गतप्रत्येककुटुबांससन २०२४ पर्यंतघरगुतीनळजोडणीव्दारेपाणीपुरवठासुविधाउपलब्धकरुनदयावयाचीआहे. यानुसारगावकृतीआराखडा (VAP), जिल्हाकृतीआराखडा (DAP) व राज्यकृतीआराखडा (SAP) तयारकरावा. सदरकृतीआराखडयामध्येदयावयाच्यानियोजितघरगुतीनळजोडण्याचे व त्याकरिताआवश्यकअसणाऱ्यानिधीचेत्रैमासिक व वार्षिकनियोजनयांचासमावेशअसावा. गावकृतीआराखडातयारकरण्यासाठीअंमलबजावणीसहाय्यसंस्था (ISA), ग्रामीणपाणीपुरवठाविभाग/उपविभागकिंवामहाराष्ट्रजीवनप्राधिकरणयांचीमदतघेण्यातयावी.

ग्रामपंचायतअधिनियम, १९५९ अंतर्गतस्थापितग्रामपाणीपुरवठा व स्वच्छतासमितीचेपदसिद्धअध्यक्षसरपंचअसूनग्रामसेवकपदसिद्धसदस्यसचिवआहेत. हीसमितीजलजीवनमिशनच्यामार्गदर्शकसूचनांप्रमाणेकार्यान्वितनळजोडणीद्वारेपाणीपुरवठाकरण्यासाठीयोजनांचेनियोजन, अंमलबजावणीआणिदेखभालदुरुस्तीकरेल. ग्रामपाणीपुरवठाव्यवस्थापनासाठीग्रामपंचायतस्तरावरजलजीवनमिशनआणिसार्वजनिकवित्तियव्यवस्थापनप्रणाली (PFMS) च्यामार्गदर्शकसुचनांनुसारबैंकखातेअसेलआणिजलजीवनमिशनआणिसार्वजनिकवित्तियव्यवस्थापनप्रणाली (PFMS) च्यामार्गदर्शकसुचनांआणिग्रामपंचायतलेखासंहितेनुसारत्याचेआर्थिकव्यवहारकरण्यातयेतील. हीसमितीजलजीवनमिशनच्यामार्गदर्शकसूचनांप्रमाणेकामकरेल.

१) गावातीलसर्वकुटुंबांनाघरगुतीनळजोडणीदेण्याचीसंपूर्णजबाबदारीग्रामपाणीपुरवठा व स्वच्छतासमितीचीअसेल.

 

२) गावकृतीआराखडातयारकरणे, गावातीलगावअंतर्गत (In village) पाणीपुरवठायोजनांचेनियोजन, रचना, अंमलबजावणी, देखभाल-दुरुस्ती इ. चीजबाबदारीहीग्रामपाणीपुरवठा व स्वच्छतासमितीचीअसेल.

 

३) राज्यपाणी व स्वच्छतामिशनकडूनमध्यवर्तीनिविदाप्रक्रियेनुसारनिवडण्यातआलेल्यासंस्थांकडून/पुरवठादारांकडूनबांधकामसेवा/वस्तू/साहित्यप्राप्तकरुनघेणे व त्यासंस्थेकडूनयोजनाराबवूनघेणे.

 

४) त्रयस्थसंस्थेकडूनहोणाऱ्यायोजनेच्यातपासणी व कार्यक्षमतामूल्यांकनाचीव्यवस्थाकरणे.

 

५) योजनांचेसामाजिकलेखापरिक्षणहातीघेणे.

 

६) गावातीलपाणीपुरवठायोजनेच्यापायाभूतसुविधाच्याभांडवलीकिमतीच्या ५% किंवा १०% लोकवर्गणी (आर्थिक/श्रमदानस्वरुपात) देण्याबाबतगावकऱ्यांनाप्रोत्साहीतकरणे. पाणीपट्टीआकारणे व वसुलीकरणे.

 

वरीलठळकबाबींसहकेंद्रशासनाच्यामार्गदर्शकसूचनेप्रमाणेग्रामीणपाणीपुरवठा व स्वच्छतासमितीइतरहीकामेकरेल

राज्यातीलग्रामीणभागातीलप्रत्येककुटुंबालावैयक्तिकनळजोडणीद्वारेदरडोईकिमान ५५ लिटरप्रतीदिन, गुणवत्तापूर्णपाणीपुरवठाकरण्याचेलक्ष्यआहे. सदरजलजीवनमिशन५०:५० टक्केकेंद्र व राज्यहिश्यानेराबविण्यातयेईल.

 

जलजीवनमिशनअंतर्गतजिल्हापरिषदेमार्फतएकूण ५५ कामेअसून १७ कामेपूर्णझालीआहेत. ३८  कामेप्रगतीतआहे.